गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी...

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी वाढ झाली आहे. २०२१-२२ यावर्षी राज्यात एक कोटी...

एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अँम्ब्युलन्स दान

नागपुर : एमजी सेवा उपक्रमाच्या अंतर्गत एमजी मोटर इंडियाने नागपुरच्या नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या. नागपुरमध्ये COVID-19 च्या केसेस पुन्हा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ह्या अॅम्ब्युलन्समुळे सामान्य जनतेला उत्तम...

काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरातल्या राजकीय प्रस्तावाबाबतच्या समितीत अशोक चव्हाण यांचा समावेश

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १३ ते १५ मे दरम्यान उदयपूर येथे नियोजित काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरातल्या राजकीय प्रस्तावाबाबतच्या समितीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश केला आहे. काँग्रेस...

राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन झालं. पोलीस महासंचालक बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना...

विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर :  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी शिबीर प्रमुख...

राज्यात १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ५ कोटींपेक्षा जास्त थाळ्यांचं वाटप

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्य शासनाच्यावतीनं गरीब आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं कळवलं आहे. राज्यात...

गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहीमेत सहभागी व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका,...

मुंबईत काल ४८६ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४८६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत २ लाख ७१ हजार ८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत रुग्णांची संख्या...

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे...

मुंबई : म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 15 हजार 870 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात...

औरंगाबाद जिल्ह्यात विविध विकास कामं वेगानं पूर्ण करा – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं सादरीकरण काल त्यांच्यासमोर करण्यात आलं, त्यावेळी...