संचारबंदीमुळे मुंबईतल्या प्रदुषणात लक्षणीय घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी झाली. रस्त्यांवरील वाहनांची रहदारी कमी झाली आणि उद्योगांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना देण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम हवामान व पर्यावरणावर झाला...

नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनाचे स्मरण करून देतो – भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया आणि...

बारावीचा निकाल उद्या, चार अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार

मुंबई :  फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांची विधानभवन परिसरात घोषणाबाजी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांनी  विधानभवन परिसरात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या...

तीरा कामतच्या औषधासाठी आयात कर माफ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय त्वरित घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र...

डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या ग्रंथाचे प्रकाशन

चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित मुंबई : डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता  ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २...

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसनं एकमतानं मंजूर केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या तीन मुद्यांवर कारवाई करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्यांवर कारवाई करावी, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतल्या स्ट्रीट फूड हबला मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत स्ट्रीट फूड हब तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही मुंबईकर आपली भूक भागवू शकेल. मुंबईतील ६२ रस्ते स्ट्रीट फूड...

अतिवृष्टीमुळे फुटून गेलेल्या भिलदरी (कन्नड, औरंगाबाद) पाझर तलावांच्या दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण

मुंबई : भिलदरी पाझर तलाव क्र. १, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाची तुटफ़ुटची मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री...