कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत दिवाळीचा सण साजरा करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गचा धोका अजूनही संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत आणि भान ठेवत दिवाळीचा सण साजरा करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते...
महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु...
कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या ५ आस्थापनांवर छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आज कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या किमान ५ आस्थापनांवर छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
कॉक्स अँड...
‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार
नागपूर : राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या 'सुखोई'तून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर...
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या...
पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची काळजी घेऊ – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांना राज्य सरकारचं प्रधान्य असून विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घेउन प्रकल्प राबवत इसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज...
दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे निकालासंदर्भांत सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या...
राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन
मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम येथील कुपरेज-ओवल मैदान येथे झाला.
यावेळी...
राज्य परिवहन महामंडळ 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ आजपासून 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार आहे. त्यात चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाईल.अपघाताची कारणं...