महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करता येईल का याविषयी...

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल पाच हजार ८६० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा...

‘अंधेरी-घाटकोपर लिंक रोड’च्या दर्जोन्नतीकरणाच्या प्रस्तावित कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई : अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गाच्या खालील रस्त्याच्या सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड आणि सोयी सुविधांच्या प्रस्तावित कामांचा तसेच मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...

‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ उपक्रमाची २५ जानेवारीपासून कोल्हापूर येथून सुरूवात –...

मुंबई : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविधस्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावे म्हणून ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात २५ जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर...

सॅनिटायजर आणि मास्क ग्राहकांना उपलब्ध करून द्या विनाकारण साठा करू नका – अन्न व...

मुंबई : ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, औषध विक्रेत्यांनी विनाकारण त्याचा साठा करून ठेऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी...

टेलीआयसीयू, गृह विलगीकरण रुग्णांना वैद्यकीय सहाय्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी यांची देखील मदत  ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याची देखील केली मागणी मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध...

मुंबईत गेल्या चोवीस तासात सुमारे 2 हजार 321 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आतापर्यंत 1 लाख  30 हजार 16 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले  आहेत. गेल्या चोवीस तासात सुमारे 2 हजार 321 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत...

उत्तर महाराष्ट्राकडे निघालेले सुमारे पाच ते सहा हजार नागरिका इगतपुरीत अडकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना इगतपुरी येथे जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे थांबावे लागले आहे. या...

एसटी सवलतींचा २ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ

मुंबई : गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे,  यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलतीचा यात समावेश आहे. ग्रामीण...

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत. ‘ब्रेक...