अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर...

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने...

युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – आरोग्यमंत्री...

मुंबई : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक...

यंदाच्या गणेशोत्सवात गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांना मनाई

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेनं यंदाच्या गणेशोत्सवात गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांना मनाई केली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज याबाबतची अधिसूचना जारी...

भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज

मुंबई : लॉकडाऊन पश्चात भारतीय स्टार्टअप्स पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होत असल्याचे ‘कोव्हिड-१९ अँड द अँटीफ्रॅजिटी ऑफ इंडियन स्टार्टअप इकोसिस्टिम’ या अहवालातून निदर्शनास आले आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी...

कृषीपंप वीज जोडणीबाबत धोरण प्रस्तावित – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : सभागृहामध्ये सदस्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेऊन १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता धोरण प्रस्तावित करण्यात येत असल्याचे ऊर्जा मंत्री...

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय...

कोल्हापुरात अवैध दारु विक्री करणाऱ्यांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड इथं दावत बारमधून चोरटी दारूची विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी बार मालकाच्या दोघा मुलांना अटक केली आहे. यामध्ये एका मुरगुड नगर परिषदेत विरोधी पक्षनेता...

केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र  राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव...

कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३० हजार पास वाटप

५ लाख ६५ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ५ कोटी ४८ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत...