छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये...

मुंबई :- महाराष्ट्राचं आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी, जिद्द,...

मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर

मुंबई: कोरोना साथीच्या काळात लोकांना स्वतःच्या घराची गरज प्रकर्षाने जाणवली असून मुंबईतील ७८% भाडेकरू २०२१ मध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पहात असल्याचे नोब्रोकर डॉटकॉमच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२०’ मधून...

अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला  आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रभाग रचनेसह निवडणूक तयारीचे निवडणूक आयोगाकडील वैधानिक अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या विधेयकावर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वाक्षरी केली. राज्याचे इतर मागास...

पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही – राज्य शासनाचा खुलासा

मुंबई : राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत राज्य सरकारकडून देऊ करण्यात आलेली...

विद्यार्थ्यांसाठी ‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ निर्माण करणार – राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची माहिती

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्यातील शारीरिक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून या विद्यार्थ्यांसाठी'ट्रायबल सिक्युरिटी...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न : न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्ती – मुख्यमंत्री...

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती...

शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्समध्ये १७१ अंकांची घसरण

मुंबई : आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय शेअर्सची घसरण झाल्यानंतर भारतीय बाजार निर्देशांकांत पडझड दिसून आली. निफ्टीने ११,३०० ची पातळी सोडली. तो ०.३५% किंवा ३९.३५ अंकांनी घटला व ११,२७८.०० अंकांवर स्थिरावला....

अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४० हजार पास वाटप – गृहमंत्री अनिल देशमुख

५ लाख ९२ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ६ कोटी ११ लाखांचा दंड मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,४०,६९६ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५,९२,५८० व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine)...