कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.ए.के.वालिया यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ए. के. वालिया यांचं कोरोना संसर्गामुळं निधन झालं. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते.

सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री

मुंबई : ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सांडपाणी विल्हेवाट प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाचा राज्य सरकारला एक कोटीचा दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं, महाराष्ट्र सरकारला एक...

इन्फिनिक्सने दमदार बॅटरी आणि ६.८२” डिस्प्लेसह लॉन्च केला ‘स्मार्ट 4 प्लस’

मुंबई : ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने नुकताच भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन स्मार्ट 4 प्लस लाँच केला. ६.८२ इंच स्क्रीन आणि तब्बल ६०००एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा...

आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार – गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना...

सांगली : नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला. डॉ. पाटील हे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे, वैद्यकीय पथकासह...

कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांवर कठोर कारवाई करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांविरोधात राज्य पोलिसांचा सायबर सेल कठोर कारवाई करणार आहे. सायबर सेल समाज माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याची...

महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल – उदय सामंत

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे....

संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य!

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर आणि उदगीर इथं कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेला लॉकडाऊन पाहता, आपल्या घराकडे निघाले. मूळचे...

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला...

ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मुंबई : मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही...