मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे. पाच दिवसांपूर्वी ३०० दिवसांवर झालेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५८ दिवसांवर...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण...

थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी; मुंबई ठाण्यातील ६ दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार

मुंबई : थेट लाभ हस्तांतरण (DBT- Cash) प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई ठाण्यातील 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातील आझाद मैदान...

प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. आराखड्यातील विकासकामांच्या प्रगतीबाबत श्री.सामंत यांनी...

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार...

मुंबई (वृत्तसंस्था) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण; देशवासियांना ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा

कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची आजच्या क्रांतिदिनी सुरुवात करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 या क्रांतिदिनी झाली. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितले आणि...

एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश...

भाजप शहीदांचा अपमान करत आहे -सतेज पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या  दहशतवादी हल्ल्याच्या पुर्नचौकशीची मागणी करुन भाजप शहीदांचा अपमान करत आहे असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आज म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत...

विधिमडंळाच्या दोन्ही सभागृहात कॅगचा अहवाल सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज कॅग अर्थात भारताचे महालेखा परिषक आणि नियंत्रक यांचा अहवाल मांडण्यात आला. नवी मुंबई आणि लगतच्या परिसरात विकास काम करणाऱ्या सिडकोवर या...

राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर  

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक...