जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील; जनतेच्या सहकार्याशिवाय नियंत्रण...
महापालिकेच्या माध्यमातून ‘मिशन नाशिक झिरो’चे उद्घाटन
नाशिक : जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे...
ट्रेलची ११.४ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी
मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल-कम्युनिटी कॉमर्स प्लॅटफॉर्म ट्रेलने सीरीज ए राउंडमध्ये केटीबी नेटवर्क च्या नेतृत्वात ११.४ दशलक्ष डॉलर जमा केल्याची घोषणा केली आहे. सॅमसंग व्हेंचर्स, टीचेबलचे सीईओ अंकुर नागपाल,...
जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच – गृहमंत्री अनिल देशमुख
राज्य राखीव दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद
मुंबई : जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत....
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसानं पुन्हां जोर धरला असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं आहे. गेल्या 24 तासात कुलाबा इथं 129 ...
ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं....
विधानभवन प्रांगणात सभापती, उपसभापती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन प्रांगणातील शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी...
महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना हक्क आणि आदर देण्याची गरज – महिला व बालविकास मंत्री...
‘लॉकडाऊनमधील कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि आयजेएम यांचा संयुक्त उपक्रम
मुंबई : केवळ आरक्षणाने महिलांची सर्वांगीण प्रगती साध्य होणार नसून त्यासाठी त्यांचे हक्क आणि आदर दिला...
मृतदेहावर दफनविधी करण्याबात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मृतदेहावर दफनविधी करणे हा मूलभूत अधिकार असून सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा कोणाचाही हा अधिकार डावलता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश...
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात
उद्या होणार १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
मुंबई : महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर उद्या सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...
राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनांसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं...











