महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व  गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...

पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

मुंबई : विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे....

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंतिम संस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीवर शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या पूजनीय व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी यावेळी झाली...

अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. श्री. भुसे यांनी आज आयआयटी, मुंबई येथे...

चळवळीतील अभ्यासू, लढवय्या कार्यकर्ता हरपला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शांताराम कुंजीर यांना श्रद्धांजली मुंबई : समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्षशील पण सनदशीर मार्गाने प्रयत्न करता येतात. त्यासाठी संघर्षाला अभ्यासाची जोड द्यावी अशी जाणीव निर्माण करणारा लढवय्या आणि...

शेतकऱ्यांना कृषिपंप व विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी...

लॉकडाऊन काळात राज्यात व राज्याबाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी संदर्भात

पोलीस आयुक्तालय असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस उपायुक्तांना परवानगीचे अधिकार मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी...

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी  विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील,...

राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद

मुुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुन, मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हा प्रतिनीधींनी कळवलं. दक्षिण सोलापूर तालुक्यात...

शालेय शुल्क माफ करण्यासंबंधी, हस्तक्षेप करू शकत नही- शालेय शिक्षण विभाग

मुंबई (वृत्तसंस्था) :शालेय शुल्क कमी करणं किंवा माफ करण्यासंबंधिचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं, सद्यस्थितीत त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असं, राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे....