दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी- राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी, लॉकडाऊनच्या काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, तसंच शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ७ हजार २०० कैद्यांची पॅरोलवर सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसारामुळे तुरूंगातली गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आत्तापर्यंत ७ हजार २०० कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर किंवा पॅरोलवर सुटका केली आहे. लवकरच आणखी एक हजार...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

'कोरोना'च्या संकटाबाबत भविष्यातील धोका ओळखून नियोजन करा;सर्व यंत्रणांनी समन्वय राखून कर्तव्य बजावावे - उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. 'कोरोना'शी...

नवीन शैक्षणिक धोरण 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना आणि गरजांची पूर्तता करण्यासाठीचे सर्वंकष धोरण...

नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे - प्रकाश जावडेकर हॅकेथॉनसारखे उपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला चालना मिळेल मुंबई/पुणे : नवीन शैक्षणिक धोरण देशाच्या...

पुण्यातल्या एका शाळेच्या इमारतीवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या रविवारी पुण्यातल्या एका शाळेचे दोन मजले ताब्यात घेतले. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा गट मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी, तसंच देशविरोधी कारवायांचं...

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई : महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून आपल्याला पराक्रमाचा महान वारसा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई :  प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. जळगाव येथील शिवांगी काळे हिने...

महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधींजींनी सत्य, अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचे कल्याण आहे ही त्यांची शिकवण होती. खेडी स्वयंपूर्ण...

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...