विषाणूवरील संभाव्य उपचारांबद्दल आशा वाढल्याने सोन्याचे दर घसरले

मुंबई : जर्मन बायोटेक फर्म बायोएनटेक आणि अमेरिकन फार्मास्युटिकलमधील अग्रगण्य पीफायझरने संभाव्य लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे बरेच आशादायी वातावरण आहे. अमेरिकेने सादर केलेल्या सकारात्मक व्यापारी आणि आर्थिक...

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई : इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.  याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून...

ठाणे, पालघर जिल्ह्यात सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली...

बोगस डॉक्टरांविरोधात धुळे आरोग्य विभागाची कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना कार्यरत असणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुध्द धुळे जिल्हा आरोग्य विभागानं कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत शिरपूर...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’...

‘निसर्ग’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे प्रशासनाला आदेश

बाधितांना जास्तीतजास्त मदत देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह...

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासन प्रयत्नरत-डॉ. अनिल बोंडे

शिवटेकडी परिवारातर्फे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा हृद्य सत्कार अमरावती : केवळ कृषी उत्पादन नव्हे, तर त्याबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. शिवटेकडी मित्र...

अर्णब गोस्वामीसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला.

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला असल्यानं, रायगड जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्विचार याचिका आणि जामीन...

चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळावी; ‘ब्रेक दि चेन’च्या नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन आवश्यक –...

मुंबई : राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड  रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  निर्मात्यांनी...

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे...