मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन...
राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्या; एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता – शिक्षणमंत्री प्रा....
मुंबई : राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या 8 विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा...
राज्यात किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि कोकण भागात आजपासून ते १५ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याची...
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वास मुकलो – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई :- देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने आपण एका अभ्यासू व्यक्तिमत्वास मुकलो, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या मतदारसंघातील विविध...
किरकोळ चलनफुगवट्याचा दर मार्च महिन्यात ६ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : किरकोळ चलनवाढीचा दर मागील महिन्यातील ६ पूर्णांक ७ टक्क्यांवरून यावर्षी मार्चमध्ये ६ पूर्णांक ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ प्रामुख्याने अन्न आणि तेलाच्या...
राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार – मुख्यमंत्री
मुंबई : वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड...
कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये यासाठी उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत:...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन
मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री...
शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक...










