मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर...

समृद्धी महामार्गाचं ४० टक्के काम पूर्ण

मुंबई : मुंबई नागपूर जलदगती मार्गाचं ४० टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत इगतपुरी ते नागपुर हा रस्ता पूर्णपणे  कार्यान्वित होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विकास महामंडळाच्या...

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने आज जाहीर केली. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री...

दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र  शनिवार, दि. 28 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्युज ऑन एअर...

१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका

मुंबई: न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर  या 5 जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान; तर 20...

‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा – महिला व बालविकास मंत्री...

मुंबई : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण...

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरुच 

मुंबई (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेले मागचे दोन तीन दिवस होत असलेला पाऊस आजही सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर...

सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे – डॉ.भारती पवार

मुंबई (वृत्तसंस्था) :  गावाच्या विकासातूनच राष्ट्रउभारणी होते गावपातळीवर काम करत असताना सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य, कुंटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी...

एमएमआरडीए ला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास राज्य सरकारची तत्वतः मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या...

बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक – महसूलमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक ठरला असल्याचं, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत...