महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प – ऊर्जामंत्री डॉ.नितीन...
राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्प
मुंबई : राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला...
स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पूर्ण तयारी केली असून मुंबईतल्या ५३ स्थानकांवर ३५८ मदत केंद्रे उभारण्यात...
महाराष्ट्र काेरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र काेरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आला आहे. पुढचे १५-२० दिवस आपल्या सर्वांसाठीच कसाेटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा,...
बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत – महिला व बालविकास...
मुंबई : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा, असे निर्देश...
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार –...
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं अंतिम वर्षाच्या परिक्षा घ्याव्यात असा निर्णय दिल्यानं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन...
संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट
मुंबई : सोमवार पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-4 या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
यावेळी ज्येष्ठ आमदार...
सर्व हॉटेलांप्रमाणेच आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात त्याच दरात मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
या संदर्भातला आदेश अन्न आणि पुरवठा मंत्री...
‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटांच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे – महाराष्ट्र सायबर व महिला आयोगाचा...
मुंबई : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी...
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी – अंबादास दानवे यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...
सौर कृषिपंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : विधिमंडळात आज सादर करण्यात आलेला 2020- 21 चा अर्थसंकल्प हा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केला आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या...











