महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कामगिरी ; राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६...
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 161 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
सध्या कोरोनाच्या...
‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : 'ओबीसी'मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले....
मंत्रालयात राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
मुंबई : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ...
पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबरला मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबर म्हणजे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी...
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
केवळ दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं...
डॉ.शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम पाटील, डॉ. झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी व्याख्यान
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम पाटील व ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी...
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर फडकला ७३ फुटी तिरंगा
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोररनं विक्रम केला असून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर ७३ फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केलं आहे.
मराठी चित्रपट तारका मीरा जोशी...
कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून जोतिबा डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जोतिबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस असून मानाच्या सर्व सासनकाठ्या देखील डोंगरावर...
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक १४ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८१ हजार ८४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचं रुग्ण बरे...
सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात १ हजार ४३० रुपयांची वाढ होऊन तो ५४ हजार ४३० वर पोहोचला असून चांदीच्या दरातही १ हजार ९०० रुपयांची वाढ...











