कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा –...
दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको
मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन
मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही...
राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही – बाळासाहेब थोरात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते...
मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा-मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी एका ध्येयानेपुढे जाऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मराठी भाषा गौरव...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख...
राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत ३९ हजार ३१४ रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४...
मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित निरनिराळ्या घटनात्मक विषयांचा विचार देशपातळीवर होणार
मुंबई: मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय आता केवळ महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांचा विचार देशपातळीवर होणार आहे. या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करताना सर्वोच्च...
‘पीएमआरडीए’ विकासाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने एन. जी.टी नं हा आदेश...
राज्यात दररोज ३ लाख लाभार्थ्यांचं लसीकरण करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात दररोज ३ लाख लोकांचं लसीकरण करायचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल राज्यभरातल्या विभागीय आयुक्तांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या...
शाळा बंद… पण शिक्षण आहे
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम
मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण...











