नाशिकजवळ भीषण बस अपघातात १२ जणांचा मृत्यू, ३१ जण जखमी
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमध्ये पहाटे झालेल्या बस आणि ट्रक अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. मृतांमधल्या ४ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं. खासगी...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार...
पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ असे करणे प्रस्तावित
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर होणार बदल
निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर विभाग कार्य करणार
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांची जागतिक पर्यावरण दिनी घोषणा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय...
जास्तीत जास्त व कमीत कमी उत्पादनाच्या समन्वयातून पीक कर्ज वाढविण्याचे शासनाचे धोरण – उपमुख्यमंत्री...
मुंबई : हेक्टरी पीकनिहाय पीक कर्जाच्या मर्यादेबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरील समिती करीत असते. पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परतफेडीची शेतकऱ्याची आर्थिक...
आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय काल शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. नेत्यांनी त्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश...
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार उद्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार उद्या (6 मार्च) रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून...
विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल नागपूर इथं ४६ पूर्णांक ८...
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत प्रणव मुखर्जी तसंच...
अवैध मद्यप्रकरणी एका दिवसात राज्यात ८० गुन्ह्यांची नोंद
४२ आरोपींना अटक तर ६९ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून...











