शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार असून, भाडेदेयक निधीचा वापर विद्यार्थी गुणवत्तेसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी होणार असल्याचे आदिवासी विकास...

आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध – कौशल्य...

मुंबई : प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या...

राज्यात १५९ कोरोना बाधित रुग्ण

मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध...

केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक...

नव्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करावी – संघटनांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरवून सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. ही ५० टक्के मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिकेद्वारे...

नागपूर शहरातील तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई – गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

मुंबई : तरुणीला मानसिक त्रास देणे, दारु तस्करी, कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी अशा नागपूरमधील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह त्यातील दोघांवर बडतर्फीची...

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेली नाही नागरिकांनी घाबरु नये – राजेश टोपे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. कोरोना संदर्भात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. नागरिकांनी...

सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र मिळवण्याकरता राज्यपालांनी मुदतवाढ न दिल्यानं शिवसेनेना सर्वोच्च न्यायालयात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र मिळवण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ राज्यपालांनी न दिल्यानं शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला...

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचं राज्य...

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३१४ कोटी रुपये जमा मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश,  मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून...