जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश
मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर...
चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू
रत्नागिरी : तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड...
ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये : मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित
मुंबई : ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाहीत तसेच त्यांच्या कडून सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण
मुंबई : शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5 परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत....
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...
सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा...
सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे
एक-दोन दिवसात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी होणार सुरु
सातारा : सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण...
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध शिथिल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध, कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुन्हा शिथिल केले आहेत. यासंदर्भातला आदेश काल सरकारनं जारी केला. त्यानुसार...
मे व जून महिन्याच्या अन्नधान्याचे सुरळीत वितरण व्हावे
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई : अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पडले तसेच मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण...
शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता...
राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका...











