सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्त्वाची; यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक व्हावेत –...
मुंबई : कोरोना विषाणूने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक व्हावेत...
राष्ट्रीय युवा महोत्सवात बक्षीस विजेत्यांचे युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन
मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व...
विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
विधानसभा...
राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले....
कोरोनाशी लढताना शासनासोबत संपूर्ण ताकदीने टाटा उद्योग समूह उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
टाटा समूहातर्फे महापालिकेला २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि १० कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई : समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा...
विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांनी शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत आदिवासी...
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांवर विभागाकडून यापूर्वीही वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. विधान मंडळातही मंत्री, आदिवासी...
कोरोना संपला नाही हे लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं – महसूल...
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनान कोरोना काळात केलेलं काम प्रशंसनीय असून कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध केला असला तरीही कोरोना अजून संपला नाही हे लक्षात घेऊन सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून...
‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत
मुंबई (वृत्तसंस्था) : तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर लढाईवरील "तान्हाजी - द अनसंग वॉरिअर" या...
पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची काळजी घेऊ – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांना राज्य सरकारचं प्रधान्य असून विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घेउन प्रकल्प राबवत इसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज...
महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बेपत्ता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नाशिकमधल्या कळवणचे...











