वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...

‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  बारामती येथे आढावा बैठक बारामती : बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार   रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र...

शेतकरी आत्महत्या वाढवणाऱ्यांकडे जायचे कशाला? : शरद पवार

नवी मुंबई : ज्यांच्या सत्तेच्या काळात बेरोजगारी वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या त्या सरकारकडे जायचे कशाला? सत्तेसाठी तिकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा शब्दात भाजपवासी झालेल्या नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष...

वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार – वर्षा गायकवाड

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे....

लोहगड ते वाशिम दरम्यान विजेवर चालणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी

मुंबई (वृत्तसंस्था) : दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा या लोहमार्गावर, लोहगड ते वाशिम दरम्यान विजेवर चालणाऱ्या रेल्वेची काल यशस्वी चाचणी झाली. हा टप्पा ५४ किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाचं काम नुकतंच...

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी संसदेनं केलेल्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात...

बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं...

शासनाच्या १०० दिवसातील निर्णय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला 100 दिवस पूर्ण मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण...

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवावा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमहारेल यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्तावमंत्रीमंडळासमोर ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. मुंबईत सहयाद्री अतिथिगृहात पुणे-नाशिकरेल्वे प्रकल्पासंदर्भात...