केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक

मुंबई : नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनीदेखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचावे, आपली कार्यक्षमता...

कोरोनाप्रतिबंधक लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी शितगृह उभारणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाप्रतिबंधक लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी शितगृह उभारणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली...

रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्याने ती उभारणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातली रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्यामुळे ती राज्य सरकार उभारणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणी उपस्थित लक्षवेधीवर...

यंदा दहीहंडी उत्सव साजरा करू नये – बाळा नांदगांवकर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करू नये, असं मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी...

नागरिकांना तातडीनं मदत मिळावी म्हणून डायल ११२ लवकरच सुरु – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात नागरिकांना कुठेही १५ मिनिटांत मदत मिळावी यासाठी डायल ११२ हा प्रकल्प राबवला जाणार असून त्याचं लोकार्पण लवकरच केलं जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव महोत्सवाचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत्या १ ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं वन्यजीव सप्ताहाचं...

राज्यातील विवीध जिल्ह्यातील कोरोना परीस्थितीचा आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज दिवसभरात नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २ रुग्णांचा मृत्यू झा नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे...

ब्रिटीशकालीन कायद्यात गरजेनुसार बदल आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे नाशिक येथे चर्चासत्र नाशिक : स्वातंत्र्य मिळवून बराच काळ झाला असूनही अद्याप ब्रिटीशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत सिंहावलोकन करून त्यात बदल...

राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...

समीर वानखेडे यांना कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं माजी पोलीस संचालक समीर वानखेडे यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला परवानगी दिली आहे. काल झालेल्या...