सरकारी किंवा नामांकित संस्थेकडून पुरस्कार स्वीकारा – राज्य सरकार

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी केवळ सरकारी किंवा नामांकित खासगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारावे. संस्थेचं स्वरुप अराजकीय आणि असांप्रदायिक असावं. तसंच संस्थेची कार्ये सरकारच्या प्रचलित ध्येयधोरणांच्या विरोधात नसावी,...

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. हिंदमाता आणि माटुंग्यासह सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवले आहेत. दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सांताक्रूज ६३,...

ट्रेडइंडिया भारतातील पहिला व्हर्चुअल पॅकेजिंग एक्सपो इंडिया २०२० आयोजित करणार

पॅकेजिंग उद्योगाला नव्या व्यावसायिक संकल्पना आणि नवे पैलू आजमावून पाहण्याची संधी मुंबई : भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडिया कोव्हिड-१९ इसेन्शिअल्स एक्सपो इंडियाच्या सफल आयोजनानंतर 'पॅकेजिंग एक्सपो इंडिया' या व्हर्चुअल...

मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणे आवश्यक – उच्च व...

मुंबई : मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षाचे 365 दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय...

महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा क्षेत्रीय पातळीवर राहण्यासाठी अधिवेशन रविवारपूर्वी पूर्ण करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 8 पुणे येथे तर...

विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते ,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री...

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जरी सरकारची असली तरी गेल्या काही दिवसांपासून ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात येऊ...

शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक...

‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :  दिनांक 26 जानेवारी रोजी सुरु होणारी 'शिवभोजन' योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन...

पुरोगामित्वाची बूज राखणारा साक्षेपी संपादक हरपला – अनंत दीक्षित यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिवंगत दीक्षित...