सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश
मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये...
भायखळा पूर्व भागात उभारलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्राची मंत्री सुनिल केदार यांनी केली...
मुंबई : भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात महापालिकेने उभारलेल्या एक हजार ‘बेड’ क्षमतेच्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्रास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व...
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला
मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर...
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटक पुढे...
मजबूत, समावेशक संस्कृती आणि एकता आणि एकात्मतेमुळे भारताने दहशतवाद आणि मानवतेच्या इतर शत्रूंवर केली...
मुंबई : बहुसंख्य हिंदू समुदायाच्या एकात्मता आणि सहिष्णुतेच्या संस्कृतीमुळे भारताच्या लोकतांत्रिक धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला आहे आणि या पायाला मजबूत केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी...
राज्यभरातून विविध पालख्या एसटीने पंढरपुराकडे रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आज दुपारी पंढरीकडे प्रस्थान झालं. आळंदीत आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दहा रुपयात शिवभोजन मिळणार
मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासनास ही योजना प्रायोगिक तत्वावर...
भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव...
मुंबई : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे असून, यासाठी पाणीपुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील...
मुंबईत फोर्स वनच्या आरक्षित जागेवर आदिवासी कुटुंबांचे कालबद्ध रितीनं पुनर्वसन करायचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबईत गोरेगाव पूर्व येथे गृहविभागाच्या फोर्स वन विशेष सुरक्षा पोलीस पथकासाठी दिलेल्या जागेतून राखीव पाच एकर जागेवर आदिवासी पाड्यातील कुटुंबांचे कालबद्ध रितीनं पुनर्वसन करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव...
राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्क्याच्या उंबरठ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४ हजार ८८ रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १६ लाख ४७ हजार...










