कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांनी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ चे प्रमाण वाढविण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
मुंबई : कोरोनाबाधितांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती...
निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगडीया खंडणी प्रकरणी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो...
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय...
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचा आयपीओ २२ सप्टेंबर २०२० रोजी खुला होणार
मुंबई : एनएसईवर जून २०२० पर्यंत सक्रिय ग्राहकांच्या बाबतीत एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकिंग हाऊस आहे (स्रोत: क्रिसिल अहवाल). ही कंपनी २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी...
राज्यातील ५६ जण करोना निगेटिव्ह
मुंबई : मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा...
मराठा आरक्षणाविरोधातली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल केला आहे. आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया...
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या ; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी...
वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जाण्याची घाई करू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जिल्हाजिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जायची घाई करू नये. गावाला जाऊन कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे....
हुनर हाट मेळ्याला लाखो लोकांनी दिली भेट – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात सुरु असलेल्या चाळीसाव्या हुनर हाट मेळ्याला मुंबई आणि परिसरातल्या लाखो लोकांनी भेट दिली असून ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, असं केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री...
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १० हजार कोटी जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम...











