विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं सुरु केली विशेष मोहीम

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून, स्कूल बस...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई :- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता,...

सोशल डिस्टन्सिंग पाळा कोरोनाचा संसर्ग टाळा – जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे राज्यातील जनतेस आवाहन

मुंबई : सोशल डिस्टन्सींग  पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली  प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

मुंबई : २६/११  च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही...

ग्रामीण भागातल्या ५ कोटी नागरिकांना मोफत मिळणार आर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदिक औषध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातल्या सुमारे 5 कोटी लोकांना मोफत दिलं जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलंय. यासाठी...

मिरजमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचणीसाठी आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. आता शासनाच्या धोरणानुसार पुढील दोन दिवसात या प्रयोग शाळेत...

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून...

पुण्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगानं घेतली दखल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुण्यात हवेली तालुक्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक रागातून मामानं आपल्या दोन भाच्यांना मारहाण करून या घटनेचं चित्रीकरण केल्याची ...

कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटळला

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. कोरोना काळात कोणतंही काम निविदेशिवाय केलं नाही असं म्हणत, त्यांनी विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे...

इलेक्ट्रॉनिक वस्तूनिर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : केंद्र शासनाच्यावतीने विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी तयार केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज महाराष्ट्र शासनाची भूमिका विशद केली. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीवर...