बोर ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील सुमारे १०० घरांना गेले तडे
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चालू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटी करणाच्या कामासाठी दररोज करण्यात येत असलेल्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपा सारखे हादरे वहाळ गावांतील रहिवाशांच्या घरांना...
विनाअनुदानित शाळांचे शुल्क नियंत्रित करण्याचा सरकारला अधिकार नाही
नवी दिल्ली : विनाअनुदानित खासगी शाळांचे किंवा इतर शिक्षण मंडळांच्या शाळांचे शुल्क नियंत्रित करण्याचा सरकारला अधिकार नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यासंदर्भात सरकारने जारी केलेल्या शासन...
महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपाला मान्यता द्यायचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संपूर्ण...
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून...
राज्यभरातून विविध पालख्या एसटीने पंढरपुराकडे रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आज दुपारी पंढरीकडे प्रस्थान झालं. आळंदीत आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी...
एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए.राजीव यांना सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावला
मुंबई (वृत्तसंस्था) : एमएमआरडीए, अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए.राजीव यांना सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावला आहे.
२०१४ ते २०१७ मध्ये टॉप सिक्युरिटीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला...
महाराष्ट्रात या, उद्योग सुरू करा : गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाचा पुढाकार
मुंबई : संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
नव्याने...
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आणि दरडी कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याच्या विविध जिल्ह्यात केंद्रीय पथक करत आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात...
लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार
मुंबई : महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री...
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे. हा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केलेली नाही असं राजभवनानं स्पष्ट...











