सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे ‘ते’ परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास जारी
शासनाकडून आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नये
मुंबई : कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये...
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात ५ नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पेरमिलभट्टी जंगलात आज सकाळी पोलीस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडून ३ शस्त्रे आणि काही साहित्यही ताब्यात घेतलं...
राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या...
उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पहिले ‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्ड’ प्रदान
मुंबई : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा कार्यक्रमांचा प्रसार करुन सामाजिक...
कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या ५ आस्थापनांवर छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आज कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या किमान ५ आस्थापनांवर छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
कॉक्स अँड...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय...
परळी/बीड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन अण्णाभाऊ साठे यांचा...
सरते वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचे राज्य प्रशासनाचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलीसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा खंडाळा परिसरात...
मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व...
राज्यातल्या १८१ सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात असून राज्यामधे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ आहे. तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य...
राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुंबईबरोबरच राज्यातल्या इतर भागात...











