शेतमजूर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस – कामगार मंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) :  कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजूर, यंत्रमाग...

तरुणपणीच गुंतवणूक करण्याचे महत्त्व

मुंबई (वृत्तसंस्था) : तरुण प्रोफेशनल्सनी अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पदवीधर झाला असाल आणि करिअरची सुरुवात केली असेल तर बचत करण्याची योग्य वेळ हीच...

सांगलीत रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथल्या एका रासायनिक खतांच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून कृषी विभागानं १८ लाख ७८ हजार रूपये किंमतीची खत जप्त केली आहेत. जिल्हा कृषी गुणनियंत्रण पथक...

राज्यात ठिकठिकाणी आढळले नवे कोरोना बाधित रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जिल्ह्यात उद्यापासून १९ ऑगस्टपर्यंत पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार...

नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य  त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली...

बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे....

निसर्ग चक्रीवादळामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळापासून मुंबईसह राज्यातल्या इतर ठिकाणी सुरक्षेसाठी काम करणाऱ्या तसंच मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. या वादळाचा सामना करणारे...

कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर; आपल्यासाठी आजही मास्क हीच लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी येथील प्लाझ्मा उपचार केंद्राचे उद्घाटन सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’ रत्नागिरी : कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार...

जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई – मंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी सहकार आयुक्तांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जि.अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून...

अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...