लॉकडाऊनच्या काळात राज्यात १९६ सायबर गुन्हे दाखल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही...

वन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई : वन विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांवर येत्या ३० सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट वनपरिक्षेत्रातील रस्ते...

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ०६ हजार पास वाटप

३ लाख ८४ हजार व्यक्ती  कॉरंटाईन ४ कोटी ५३ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भातील अत्यावश्यक सेवेसाठी ४,०६,५९० पासेस  पोलीस विभागामार्फत देण्यात...

‘दोष धातू मल विज्ञान’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ...

केंद्र आणि राज्य सरकारनं उद्योगांना मदत करावी – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या...

गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सव- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या जवळ असलेले निसर्गरम्य पर्यटक निवास बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले...

श्री.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज पहाटे देवीची पुन्हां सिंहासनावर प्रतिष्ठापना झाली.विधिवत घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी सुरुवात झाली. महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ...

हरिहरेश्वर किनाऱ्यावरील संशयित बोट प्रकरणाचा पोलीस आणि एटीएस कसून तपास करत असल्याचं गृहमंत्री देवेंद्र...

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर काल दुपारी एक संशयास्पद बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या बोटीची तपासणी झाली. पोलिसांना या...

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये – उच्च व तंत्र...

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालये दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये...

अमेरिकेतील वाढत्या बेरोजगारीने सोन्याच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये वाढ झाल्यामुळे स्पॉट गोल्डचे दर वाढून गुरुवारी १९४२ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. त्यामुळे गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी...