उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा
मुंबई: वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत...
सोडत अर्ज नोंदणीसाठी ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात येणार्या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमधे सहभागी व्हावं असं आवाहन म्हाडाचे...
MPSC चे १५ हजार ५१५ रिक्त पदं भरायला मान्यता – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यापरीक्षांचे निकाल लवकर लावण्याबाबत निर्णय घेण्यात असून,१५ हजार ५१५ रिक्त पदे आयोगामार्फतभरायला वित्त विभागानं मान्यता दिली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं....
कॅन्सर हॉस्पिटल एका वर्षात तर वैद्यकीय महाविद्यालय दोन वर्षात पूर्ण होईल :पालकमंत्री
इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे 'डॉक्टर्स डे 'चे आयोजन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हावासियांच्या सेवेत एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय, तर पुढील दोन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारती येणार आहेत. या परिसरातील गरजू, वंचिताची...
राज्यातल्या रुग्णांचे लक्षणांच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करणार – मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीनं, आरोग्य सेवेचं चार विभागात विभाज़न करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक,...
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 3 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र...
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने; मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच...
पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबईत दोन हॉस्पिटल राखीव
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही...










