मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६...

नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबईत नवे निर्बंध लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार संध्याकाळी ५ ते सकाळी ५ दरम्यान...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची २१, २२ व २३ मार्च...

मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. या शेतकऱ्यांना तत्काळ...

‘जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा’ शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी राज्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहायला हवं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे...

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच

१२५ विमानांमधून आले १९ हजार ६०४ प्रवासी आणखी ४५ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार मुंबई  : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी...

पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सरकारस्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं, आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा...

इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक...

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपाचं राज्यभर शंखनाद आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे.नाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली...

औरंगाबाद जिल्ह्यात विविध विकास कामं वेगानं पूर्ण करा – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं सादरीकरण काल त्यांच्यासमोर करण्यात आलं, त्यावेळी...