बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी

शेअर बाजारात किरकोळ घसरण मुंबई : भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली. निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर...

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड

मुंबई (वृत्तसंस्था) : नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोडगा दृष्टीपथात नाही. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी मुंबईत सेनाभवन इथं बैठक...

मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा विकासाचे प्रस्ताव समितीकडे सादर करण्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई : मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि प्रशासनाने मागील पाच वर्षात उत्तमरित्या काम केले असून त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या विभागात नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांचे...

सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणाही फसवी असल्याची देवेंद्र फडणवीसांच शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत देण्याची मागणी करणार्‍यांना सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरसकट कर्ज माफी देण्याची घोषणाही फसवी आहे, अशी टीका  विरोधी...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन, आजपासून मुंबईत सुरु झालं. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आज वंदेमातरम्नं सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी, २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी...

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना

मुंबई : परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय...

मधुमेही रुग्णाला अवघ्या तासाभरात घरपोच मिळाली ‘संजीवनी’

आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांची  तत्परता नाशिक : मधुमेह म्हणजे आयुष्यालाच जडलेली व्याधी. औषधांची, डॉक्टरांची गरज कधी भासेल सांगता येत नाही. या रुग्णांसाठी औषधे ही ‘संजीवनी’पेक्षा कमी...

महावितरणच्या नावे बनावट मॅसेज

मुंबई (वृत्तसंस्था) : महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज...

राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या वरिष्ठ अधिका-यांच्या...

राज्यात ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण झाले बरे

मुंबई : राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५...