निलंबित केलेले कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर आल्यास त्यांना रुजू करुन घेण्याची एसटी महामंडळाची भूमिका
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी च्या ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ते सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास त्यांना कामावर घेतलं जाईल अस परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज झालेल्या पत्रकार...
विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते
मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते देखील सोपविण्यात आले आहे. यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. श्री.राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार...
अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा
मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी...
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्यापासून आयोजन
मुंबई शहर जिल्ह्यातील युवकांना मिळणार लाभ
मुंबई : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २१ ते २४ जुलैदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन...
परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी मुख्यमंत्री सहायता निधी; ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे...
मुंबई : लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजूर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क...
मराठा आरक्षणावरील याचिका घटनापीठाकडे देण्यासंदर्भात २५ ऑगस्टला निर्णयाची शक्यता
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या याचिकेवरची पुढची विशेष सुनावणी आता २५ ऑगस्टला होणार आहे. ही याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती...
नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
मुंबई (वृत्तसंस्था) : खतं आणि बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पक्की बिल देणं आवश्यक असतानाही अशी बिलं न दिल्यानं नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागानं निलंबित केले...
आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडत आहेत, देशाला आणखी पुढं नेण्यासाठी आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं, असं...
लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुख्यमंत्र्यांनी घेतला लातूर जिल्ह्याचा आढावा
औरंगाबाद : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. उपलब्ध पाणी साठा वापराबरोबरच गरजे एवढे पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच विविध पाणी विषयक योजनांचा...
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...











