राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट
अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना ‘मिशन वात्सल्य’ योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री...
कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार’; इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा
मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन...
धानाच्या तात्काळ परताव्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
मुंबई : विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात....
पैठणमधल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकासाच्या त्यादृष्टीनं सर्वसमावेशक आराखडा तयार करावा- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) :पैठणमधल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावण्यासाठी या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात, त्यादृष्टीनं सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश...
उपनगरीय रेल्वे सर्वांसाठी सुरु करण्यातचा निर्णय विचाराधीन – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे, जबाबदारीचं भान ठेवून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं...
गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार – वनमंत्री संजय...
मुंबई : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक...
मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे – मुख्य सचिव सीताराम कुंटे
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व...











