स्वस्त धान्य दुकानातुन बटाट्यांचे मोफत वाटप…

वाकोद येथील रेशन दुकानदार मनोहर लहाने यांचा उपक्रम… औरंगाबाद : वाकोद (फुलंब्री) येथे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गावातील 305 रेशन कार्डधारकांना प्रत्येकी दोन किलो बटाटे मोफत देण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या...

राज्यात एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०; मिशन बिगेन अगेन - राज्य शासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार मुंबई : राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव...

पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं संतत्प जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा इथल्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं, संतत्प जमावानं काल रात्री दारव्हा पोलीस ठाणं आणि पोलीसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात चार...

सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CAPF, अर्थात केंद्रीय सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल झाल्या असून आजपासून त्या विविध ठिकाणी तैनात केल्या जात आहेत. राज्य पोलीस दल कोवीड विरोधातल्या लढ्यात...

शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार असून, भाडेदेयक निधीचा वापर विद्यार्थी गुणवत्तेसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी होणार असल्याचे आदिवासी विकास...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच...

शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर

मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला असून अर्थसंकल्पात ३५ हजार ७९१ कोटी रुपयांची...

राज्यात पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अजूनही जीएसटी परताव्याचे २५ हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यापुढं आर्थिक पेच निर्माण झालाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते काल नागपुरात...

उस्मानाबादेत खतं आणि बियाणं गावातच मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे खरीप हंगामातल्या पेरणीसाठी बियाणं खरेदी करण्यात शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागानं गावोगावी  खतं आणि बियाणं पोहोचवण्याचं नियोजन केलं आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी...

नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू

मुंबई : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2019 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका...