शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सूट : सामाजिक...

मुंबई : कोरोना काळात २१ एप्रिल २०२० व ११ जून २०२० च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये १०० % अधिकार्‍यांना  उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे अशा कार्यालयातसुद्धा दिव्यांग...

दहावीच्या निकालांसाठी राज्य शिक्षण मंडळाचं मूल्यमापन धोरण जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग स्पष्ट केले आहे. तर दहावीच्या...

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रकाबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घोषणा

नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 15 एप्रिल 2020 रोजी एक विशेष बैठक आयोजित केली होती. सामाजिक अंतराच्या नियमांसह सध्याचे लॉकडाऊन निर्बंध लक्षात...

मजूर सहकारी संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा काम वाटपाची तीन लाख रुपयापर्यंतची मर्यादा वाढविण्यात यावी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात सभासदांना मजूरीची रक्कम धनादेशाद्वारे वितरीत करणे अडचणीचे ठरत असल्याने या...

बोगस डॉक्टरांविरोधात धुळे आरोग्य विभागाची कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना कार्यरत असणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुध्द धुळे जिल्हा आरोग्य विभागानं कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत शिरपूर...

स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

मुंबई :  स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून...

अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३६ पर्यंत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 15 वर्षे मुदतीचे 3000 कोटी रुपयांचे 7.10 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2036 ची रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि...

पाण्याचं नियोजन करत असताना नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठ्यांबाबतचा जल आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई (वृत्तसंस्था) : पाण्याचं नियोजन करत असताना नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल जलजीवन मिशन अभियानाच्या अंमलबजावणीचा...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून...