देशात १ लाख ८७ हजार रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ बाधित रुग्णांचा बरं होण्याचा दर सुधारला असून तो ५२ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका झाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे. देशात  आतापर्यंत एकूण १...

काय करावे काय करु नये : निवडणूक मार्गदर्शक तत्वे

निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील. ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग/ राज्याचे मुख्य...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३४ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 13 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे...

राजा माने यांचे पुस्तक सजीव व प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या 75 व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे, असे...

पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित...

मुंबई : मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा व राष्ट्रीय अकादमी म्हणून ती नावारूपाला यावी, यादृष्टीने प्रयत्न...

बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे.  कोविड-19 साथरोग तसेच...

ग्रामीण भागातील स्तनदा व गरोदर मातांचे सोशल मीडियातून समुपदेशन

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम अंगणवाडी सेविका करताहेत कोरोना जनजागृती मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिक देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. मात्र...

राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बुधवारी ७ हजार ४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...

आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १ हजार ३०६ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१  साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी...

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत

परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक...