खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाखांचा निधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...

आग प्रतिबंधक उपाय योजना न केलेल्या मुंबईतल्या २९ मॉलला अग्निशमन दलाची नोटिस

मुंबई (वृत्तसंस्था) : आग प्रतिबंधक उपाययोजनांची पुर्तता न केल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेनं, शहरातल्या २० मॉल्सना जे – फॉर्म नोटीस पाठवली आहे. अलिकडेच नागपाडा इथल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागल्याची घटना घडल्यानंतर,...

राज्य विधीमंडळाच्या सर्व सदस्यांना आपल्या आमदार निधीपैकी १ कोटी रुपये कोविड उपचारासंदर्भात वापरायला राज्यसरकारची...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या सर्व सदस्यांना आपल्या आमदार निधीपैकी १ कोटी रुपये आपापल्या मतदारसंघात कोविड उपचारासंदर्भात सोयीसुविधांच्या कामांसाठी वापरायला राज्यसरकारनं परवानगी दिली आहे. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा...

कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या...

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय –...

राज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम...

सार्थक एज्युकेशनल ट्रस्टने कोविड -१९ च्या संकट काळात “जागतिक दिव्यांग समुदायाच्या” हितासाठी पावले उचलली

सार्थक यांनी ३५० हून अधिक मुलांसाठी ऑनलाईन थेरपी सेशन, २५०० हून अधिक दिव्यांगांचे कौशल्य विकास आणि ८०० हून अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य केले मुंबई : कोविड -१९...

राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या वरिष्ठ अधिका-यांच्या...

विकास आराखड्यातील घोटाळ्याचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मंत्रिपद दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे....

आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या निसर्ग रक्षकांचा हार्मनी फाउंडेशनतर्फे सन्मान मुंबई : वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

महालक्ष्मी एक्सप्रेस बचाव कार्याबद्दल अभिनंदन

मुंबई : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थ‍ितीत वांगणीजवळ महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन केले. आपत्तींमध्ये...