गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी

महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षाहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना...

राज्यातील ३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; नवीन १७ रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण रुग्ण संख्या 220 - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मंत्री छगन भुजबळ...

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा यासाठी, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक...

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी

अधिग्रहीत खासगी रुग्णालयातील सुविधांच्या खर्चमंजुरीचे विभागीय आयुक्तांना अधिकार मुंबई :- कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत...

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के

६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात  ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आवश्यक उपचारांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री...

मुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची पडताळणी करून या योजनेत मनोविकाराच्या अन्य आजारांसहित आवश्यक असणाऱ्या अन्य आजारांचा समावेश केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी...

दसरा मेळावा शांततेत पार पडेल अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर, तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधल्या एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. दसरा मेळावा शांततेत पार पडावा यासाठी कायदा...

वारकऱ्यांना स्थानिक सुविधांची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून अँपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनानं एक मोबाइल अँप सुरु केलं असून या अँपच्या माध्यमातून पंढरपुरात उपलब्ध केल्या गेलेल्या सुविधांची माहिती मिळणार आहे. या मोबाईल...

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी इथं आयोजित 'शासन आपल्या दारी'...

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन

मुंबई : चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात...