मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार दाद मागणार असून यासाठी मराठा समाजानं कोरोनाच्या काळात...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत असून दुसरी लाट आली आहे की काय असं वाटत आहे. कोरोना प्रसार रोखणं ही सगळ्यांचीच जबाबदारी झाली असून...

इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित...

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. ते काल...

इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टं केलं. काल  चेंबूर इथं झालेल्या पालक-शिक्षक मेळाव्यात त्या बोलत...

कृषी परिवर्तन : राज्यांनी ७ ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार...

नवी दिल्ली : कृषी विकासदर वाढविण्यासाठी  कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य निश्चित करणे,शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक...

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. हिंदमाता आणि माटुंग्यासह सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवले आहेत. दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सांताक्रूज ६३,...

शेताच्या बांधावरुन महिला शेतकऱ्यांचा ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग

सुमारे दीड लाख महिला शेतकरी झाल्या ‘डिजिटली कनेक्ट’ शेतीपूरक व्यवसाय, ऑनलाईन प्रशिक्षणे, ई – कॉमर्सवर भर देण्याचा निर्धार मुंबई : राज्याच्या विविध भागातून आज महिला शेतकरी एका प्रशिक्षणात मोबाईलवरुन सहभागी झाल्या...

राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, धुळे, परभणी, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांत परतीच्या पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील...

उत्सवांच्या काळात मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मुंबई - गोरखपूर, पुणे - निजामुद्दीन, मडगाव – नागपूर - मडगाव, लोकमान्य टिळक...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. ६ मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २० मार्चपर्यंत...

भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन

(लेखक: श्री प्रथमेश माल्या, एवीपी- रिसर्च नॉन एग्री कमोडिटी एंड करेंसी, एंजेल ब्रोकिंग लिमिटेड) भारतीयांचे सोन्यावरील प्रेम हे जगाच्या इतर भागातील पिवळ्या धातूवरील प्रेमाच्या तुलनेत समजण्यापलिकडे आहे. तिथे याकडे गुंतवणुकीचा...