१९३ वस्तूंवरील कर दरात घट – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या...
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली
आमदार मानसिंग...
लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनद्वारे तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन
महिला व बालविकास विभागाकडून लॉकडाऊन काळात मानसिक आधार; घरगुती हिंसाचाराच्या ४ हजार प्रकरणांत मदत
मुंबई : कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार...
सप्तश्रृगी देवीचं मंदीर घटस्थापनेपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून पासून खुलं करण्यात येणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी हे मंदिर गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आलं होतं....
ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर
मुंबई : बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले...
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
नागपूर : राज्यात अवेळी झालेल्या पावसाने बाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 हजार 300 कोटी रुपयांची मदत वितरित होत आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह...
रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याचे मंत्री उदय सामंत...
मुंबई : जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने आपणास काम करावयाचे आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन ती कामे विहित वेळेत पूर्ण कसे होतील याकरिता...
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन
मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री...
वरळी परिसरातील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : वरळी परिसरात सध्याचा वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात उभारले जाणारे कोस्टल रोड, वरळी-शिवडी जोड रस्ता या प्रकल्पांमुळे रहदारी वाढेल. या पार्श्वभूमीवर येथील रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि...
मुंबईतील इमारतींमध्ये अग्निशमन उद्देशाकरिता नियमावली निश्चित – योगेश सागर
मुंबई : इमारतीमध्ये अग्निशमन उद्देशाकरिता ठेवण्यात आलेल्या रिफ्युज मजल्याचा गैरवापर होऊ नये तसेच इमारत बांधताना नमुद केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करुन अग्निशमन अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक...











