राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि त्याबाबतच्या...

मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तसंच राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. खासगी रुग्णालयात शनिवार ते सोमवार...

मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नाही – कौतिकराव...

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नसल्याचं मत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ....

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज...

माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई :- ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार, माजी आमदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनानं ग्रामीण विकासाचा ध्यास असलेलं, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेलं, शेती, सहकाराच्या क्षेत्रातलं तज्ज्ञ, मार्गदर्शक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड...

१४० क्रमांकाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही

अनोळखी व्यक्तींना बँक अकाऊंट, क्रेडिट,डेबिट कार्डची माहिती न देण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन मुंबई : मोबाईलवर १४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील...

शाळा सुरू करण्याबाबत सरकारी यंत्रणेत समन्वय नाही – देवेंद्र फडणविस

मुंबई (वृत्तसंस्था) : शाळा सुरू करण्याबाबत सरकारी यंत्रणेत समन्वय नसल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला. संस्कार या संस्थेमार्फत संस्कार स्टडी क्लाऊड या अभिनव मोफत शैक्षणिक उपक्रमाचं...

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा कोकणातल्या शेती उत्पन्नावर पुढचे दहा वर्ष परिणाम होण्याची शक्यता शरद...

नवी दिल्ली : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा कोकणातल्या शेती उत्पन्नावर पुढचे दहा वर्ष परिणाम जाणवणार असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्तवलं आहे. आज रायगड...

धारावी मध्ये कोरोना बाधीत रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धारावी सारख्या ठिकणी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या वसाहतींमधे प्रशासनानं कडक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरवात...

बांधकाम कामगारांना अर्थ सहाय्यासाठी दस्तावेजाची आवश्यकता नाही

कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, कामगारांची फसवणूक केल्यास कारवाई मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये...