महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं राज ठाकरेचं मत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. बडतर्फ...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या तीन मुद्यांवर कारवाई करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्यांवर कारवाई करावी, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे....

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत काल...

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी पाहिले

मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही सूचना घेणार ११ वी प्रवेश प्रक्रियाही व्यवस्थित राबविण्याचेही निर्देश मुंबई : शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत ३९ हजार ३१४ रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४...

जम्बो कोविड सेंटर तयार करण्याऐवजी छोटी-छोटी कोविड केंद्रं तयार करा- विरोधी पक्ष नेते देवेंद्र...

मुंबई (वृत्तसंस्था) : जम्बो कोविड सेंटर तयार करण्याऐवजी ५० ते १०० खाटांची व्यवस्था असलेली छोटी-छोटी कोविड केंद्रं तयार केली तर त्याचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना आणि विविध वॉर्डामध्येही होऊ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या असल्याची शरद पवार यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल ही एक संस्था असून त्याच्या काही मर्यादा आणि बंधन असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या अशी टीका राष्ट्रवादी...

कोरोनाबाबत कायमच जागरुकता ठेवावी लागेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कोरोनाचा प्रकोप अद्याप संपलेला नाही. परंतु आपले काम थांबवून चालणार नाही. त्यामुळे निर्भीडपणे परंतु बेफिकीरीने न वागता सर्वांना आपापले कार्य करावे लागेल असे सांगून इतःपर कोरोनाबाबत जागरुकता...

राज्यात १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांना मोफत लस दिली जाणार – नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १८ ते ४५ वयोगटातल्या नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली...

वितरीत न केलेली वीज केवळ ग्राहकांची विजेची गरज भागवण्यासाठी वापरण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यांनी सीजीएस अर्थात केंद्रीय वीज निर्मिती केंद्रांची वितरीत न केलेली वीज केवळ त्यांच्या ग्राहकांची विजेची गरज भागवण्यासाठी वापरावी, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. काही राज्य...