महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये, परदेशात आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये,  परदेशात नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नसल्याचं ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना संदर्भात ...

माणगाव एमआयडीसीमध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगारांची संधी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच...

सण, उत्सव शांततेने साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : आगामी दहिहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेने जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी तातडीने...

एसटी महामंळामध्ये ‘शिवाई’ विद्युत बस दाखल; शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले...

आंतरशहर धावणारी देशातील पहिली विद्युत बस सेवा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने विविध विकास कामांचा झाला शुभारंभ मुंबई : एसटी महामंळामध्ये आता विद्युत (इलेक्ट्रीक) बस दाखल होत आहेत. देशातील...

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला केंद्रसरकारची...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे, वाहून गेलेल्या किंवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम ताबडतोब सुरु करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक...

पुणे शहराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्याने काम करा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश...

बच्चू कडू यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. राजकीय आंदोलना दरम्यान मंत्रालयात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्या...

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी खुली करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी खुली करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं. ते आज बातमिदारांशी...

लॉकडाऊनच्या काळात ३७९ गुन्हे दाखल २०७ लोकांना अटक

नाशिक ग्रामीण,नांदेड मध्ये नवीन गुन्हे मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३७९ गुन्हे दाखल...

मराठा आरक्षणाविरोधातली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं आज सर्वोच्च न्यायलयात विनंती अर्ज दाखल केला आहे. आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया...