लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : राज्यात  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ८ जूनपर्यंत  कलम १८८ अंतर्गत १,२४,१०३ गुन्ह्यांमध्ये २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१...

नाशिक जिल्ह्यातील ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती...

नाशिक शहर काँग्रेसचं आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यासह सत्ताधारी भाजपाला आलेल्या कथित अपयशाचा निषेध करण्यासाठी, नाशिक शहर काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान...

महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती; मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई :  केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठित  महाराष्ट्र राज्य  संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत...

महिला पोलिसांची संख्या वाढविणार; नवीन बांधकामांना सीसीटीव्ही बंधनकारक – गृहमंत्री

मुंबई : राज्यातील महिलांवरील अत्याचारास आळा बसण्यासाठी राज्यशासन अधिक प्रभावीपणे सक्रीय कार्यवाही करणार आहे. राज्यात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ५ हजार कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवीन इमारतींना सीसीटीव्ही कॅमेरे...

केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार

नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपुर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...

योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार मुंबई : राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून...

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

(लेखक: श्री. जयकिशन परमार, वरिष्ठ इक्विटी रिसर्च अँनलिस्ट, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न...

कोविड लसीच्या आणखी साडे सात लाख डोसची केंद्राकडे मागणी – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याला केंद्राकडून कोविड लसीचे दहा लाख डोस प्राप्त झाले असून, नोंदणी केलेल्या आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे, आणखी साडे सात लाख डोसची आवश्यकता आहे....

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022...