जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजारामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या नागरिकांना समाजमाध्यमावरून संबोधित केले. संचारबंदीच्या या काळात शिवभोजन केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या...
अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत – पालकमंत्री अमित देशमुख
लातूर : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा...
मुंबईसह अनेक भागात पावसाचा जोर ओसरला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुंबईसह कोकणात आणि पश्चिम महारष्ट्रात अतिवृष्टिचा ईशारा हवामान विभागानं दिला होता मात्र प्रत्यक्षात काल रात्री पासून पावसाचा जोर काहिसा ओसरला आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही...