राज्य सरकारचा दुर्लक्षामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला – प्रवीण दरेकर

मुंबई : राज्य सरकारचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, असा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते आज मुंबईत...

कोविड-19 विरोधात महाराष्ट्रामध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिलेले मदतपुर्ण योगदान

मुंबई : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मुंबई, ठाणे आणि पालघर इथल्या स्थलांतरित कामगारांना खाद्यान्नाची पाकिटे वितरित करण्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे. दहीसर (पूर्व) इथल्या राजश्री शाहू मानव विकास बहुउद्देशीय...

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी, प्रबळपणे...

राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी – शरद...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत...

मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्घाटन

मुंबई : मंत्रालय परिसरातील आरसा गेटजवळ महानंद आणि आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार, मृद व...

मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीत चर्चा सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज विशेष अधिवेशनाद्वारे झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी २८२ सदस्यांना शपथ दिली. सहा सदस्य अनुपस्थित होते. त्यातल्या चार सदस्यांना अध्यक्षांच्या...

रो- पॅक्स बोटसेवेचे मेरीटाईम बोर्डाचे सी.ई.ओ. डॉ.एन.रामा.स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन

रायगड : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली भाऊचा धक्का ते मांडवा रो- पॅक्स बोटसेवा आज पासून सुरु झाली असून या रो-रो बोटसेवेचे उद्घाटन मेरीटाईम बोर्डाचे सी.ई.ओ.डॉ.एन.रामा.स्वामी याच्याहस्ते संप्पन झाले. भाऊचा धक्का...

पोलीस कर्मचाऱ्यांना २५०० रुपये वैद्यकीय भत्ता वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वार्षिक आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिला जाणारा वैद्यकीय भत्ता, राज्य शासनानं वार्षिक ५०० रुपयांवरून अडीच हजार रुपये इतका वाढवला आहे. पोलीस विभागाबाबत शिवसेनेचे आमदार विलास...

राज्य सरकारने लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणं थांबवावं- रामदास आठवले

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने कोविड-१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणे थांबवावे असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या भागाची...

राज्यात ४७ हजार २८८ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २६ हजार २५२ रुग्णांनी या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ७५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...