“बर्ड्स ऑफ कोल्हापूर” च्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात "बर्ड्स ऑफ कोल्हापूर" यांच्यावतीनं झालेल्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे....
मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही- महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळत असले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं...
मध्य रेल्वेवर उद्या ३६ तासांचा मेगाब्लॉक
मुंबई (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वे कळवा आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गिकांवर उद्या दुपारी दोन वाजल्यापासून ३६ तासांचा मेगाब्लॉक घेईल. या मेगाब्लॉकमध्ये मध्यरेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांची...
मुंबईच्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून चिंता व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली असून, यासंदर्भात राज्यशासनाला तसंच केंद्रसरकारच्या गृहनिर्माण विभागाला नोटीस जारी केली आहे. झोपडीवासियांच्या जीवनसंघर्षातल्या अडीअडचणींबाबत सरकार निष्क्रीय...
कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...
राज्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३६ हजारापेक्षा जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक २० हजार १८१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख...
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ...
‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’
मुंबई : राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी...
मुख्यमंत्र्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना केल विनम्र अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहेत. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वारसा जपण्याचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चित आहे, असा विश्वास ...
मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून त्यानंतर कठोर निर्बंधांबाबत निर्णय...










