स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी दृढसंकल्प करुया – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या दूरदृष्टीच्या, अलौकिक नेतृत्वाला विनम्र अभिवादन. आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्वानं आधुनिक महाराष्ट्राच्या...
एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परीवहन मंत्री अनिल...
प्राथमिक शाळेतले वर्ग प्रत्यक्ष सुरू करायला कृती दलाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं प्राथमिक शाळेतले प्रत्यक्ष वर्ग सुरु करायला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील. यासंदर्भात उद्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची...
कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातल्या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना...
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व...
मुंबई : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री...
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार शरद पवार यांचे...
सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार...
महाराष्ट्रात आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३०...
पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे...
मत्स्यव्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :- मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना देण्यात येणारा मत्स्य विक्री परवाना, डिझेल विक्री परतावा रक्कम,वरळी कोळीवाडा येथील कोळी बांधवांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी...
पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या निवाड्याप्रमाणे देण्यात यावी :- सार्वजनिक...
मुंबई : पुणे – इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या (आर्बिट्रेटरच्या) निवाड्याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सा.उ.वगळून) दतात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात...











