पालघरमधील २४ जणांचे विलगीकरणातून पलायन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून विलगीकरण केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
कासा इथल्या उपजिल्हा रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं...
संचारबंदी शिथिल केली म्हणून गाफिल राहू नका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने अजिबात गाफिल राहू नका. अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एप्रिलचा...
महाराष्ट्रात ७५ हजार रॅपिड टेस्ट करणार
कोरोना उपचार करणाऱ्या रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता...
नाशिक ठरतेय कोरोनाचे ‘एक्झिटे वे’
जिल्ह्यातील दुसरा तर महानगर पालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यातील दुसऱ्या तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या रुग्णाच्या दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतर आज त्याला दीर्घ आरोग्यासाठी शुभेच्छा देवून रुग्णालयातून घरी सोडण्यात...
कोरोनाबाधित ५७२ रुग्ण बरे होऊन परतले घरी; राज्यात एकूण ४६६६ रुग्ण
राज्यात ४६६ नवीन रुग्णांचे निदान - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात...
लॉकडाऊनच्या काळात २४२ सायबर गुन्ह्यांची नोंद
अमरावती शहरात नवीन गुन्हा
मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून...
खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध; संबंधितावर गुन्हा दाखल होणार
मुंबई : ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही...
राज्यात आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४०...
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली...
पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी
मुंबई : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार...
बरे होण्याची मिळतेय हमी, कोरोना होतोय कमी!
जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
बुलडाणा : कोरोना विषाणूने पूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून जगच लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश...











