गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये – उच्च व तंत्र...
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालये दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये...
रेल्वे, बसेसमध्ये प्रवासी क्षमता कमी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवणार
मुंबई : कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळाल्यासच ते शक्य होईल. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी...
कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई – पशुसंवर्धन मंत्री...
मुंबई : कुक्कुट उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई...
अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खाजगी बसेस वर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब याचे...
मुंबई, दि. १७ : राज्यात कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या...
सॅनिटायजर आणि मास्क ग्राहकांना उपलब्ध करून द्या विनाकारण साठा करू नका – अन्न व...
मुंबई : ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर आणि मास्क उपलब्ध करून द्यावेत, औषध विक्रेत्यांनी विनाकारण त्याचा साठा करून ठेऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी...
२३ गाड्या मध्य रेल्वेने केल्या रद्द,प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्यरेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यातल्या बहुतांशगाड्या राज्यांतर्गंत चालणाऱ्या आहेत. यात डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस,...
हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड – जयराम कुलकर्णी यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांना शोक
मुंबई : अनेक चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
राज्यातली सरकारी कार्यालये बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सरकारी कार्यालये बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात बस, रेल्वे, मेट्रो, मोनो...
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी....











