शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर- उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेती आणि उद्योग यांची सांगड घालणे गरजेचे आहे, यासाठी शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई...
राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता – महिला आणि बालविकास...
मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती...
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येथे राजाराम बापूंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जलसंपदा...
राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
लोकनेते राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन
सांगली : पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी राज्यात लवकरच...
मतदारयाद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाचा पुनरिक्षण कार्यक्रम 13 फेब्रुवारी...
बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी
मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे....
शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल – कृषिमंत्री दादाजी भुसे
कृषिमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकरी, संघटना आणि शासन यांच्यात चर्चेसाठी व्यासपीठ
मुंबई : प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल असल्याचे सांगत निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी सकारात्मक...
महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी,...
शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काल सातारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. बंदमुळे सातारा बाजारपेठेतले सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
बंदच्या पार्श्वभूमी शहराच्या विविध...
चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावीत, वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण...
मुंबई (वृत्तसंस्था) : चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावीत, वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल, असा विश्वास चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यात रस्ता...











