तारापूर कंपनीतील स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

मुख्यमंत्री स्वतः बचाव कार्यावर लक्ष ठेवून मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण...

पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचणार मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या...

प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच हवे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

नागपूर येथील अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे उद्घाटन नागपूर :  भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात...

यवतमाळ जिल्ह्यात अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या २२ घरफोड्या आणि इतर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला अट्टल चोरटा फिरोझखान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १४ लाख ४५ हजार ७५०...

लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांनी घेतला लातूर जिल्ह्याचा आढावा औरंगाबाद : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. उपलब्ध पाणी साठा वापराबरोबरच गरजे एवढे पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच विविध पाणी विषयक योजनांचा...

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी मुंबईत कार्यशाळा

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव...

राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ महत्वाचा मुद्दा – सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती

बीएसईमध्ये ‘“सायबर सिक्युरिटी  कॉन्फरन्स - २०२०” मुंबई : राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी 'सायबर सुरक्षा' हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय...

देशातील विभिन्न संस्कृतीला एकत्रित ठेवणारी ‘हिंदी’ भाषा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : आपला देश विभिन्न संस्कृतीने नटलेला असून या सर्व संस्कृतीला एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सेंट्रल बॅंक ऑफ...

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी औरंगाबाद : निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव...

महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योगांकडे वळावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई : महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी माण प्रतिष्‍ठान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योग-व्यवसायांकडे वळणे गरजेचे आहे. या महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असल्याचे विधानपरिषदेच्या...