शेतीचं नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यात पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही सुरु केली
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीत आंदोलन केलं. द्राक्ष बागा शेतक-यांना तातडीनं भरीव मदत द्यावी, पीक विम्याचे निकष...
नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची शरद पवार यांनी केली पाहणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या रायगड नगर इथं परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली आणि परिस्थिती समजून घेतली.
यावेळी राष्ट्रवादी...
अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला तपशीलवार आढावा
राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील...
राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा – शिवसेना नेते संजय राऊत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा दावा शिवसेना नेते संजय...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार पथक पाठवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवननं प्रसिद्ध् केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
यासंदर्भात राज्य...
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकरांनी केली सचिवांशी चर्चा
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या व दुकानाच्या नुकसानीच्या मदतीसंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवांबरोबर चर्चा केली. येत्या चार...
वडाळा पोलिस कोठडीतील तरुणाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकड़ून गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश
मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली शपथ
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकता दौडचा आरंभ
मुंबई : माजी उपप्रधानमंत्री व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल...
शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोडगा दृष्टीपथात नाही. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी मुंबईत सेनाभवन इथं बैठक...











