रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारणार – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि  रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी राज्यात अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अशी...

तंबाखू नव्हे, जीवन निवडा: भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू

मुंबई : ‘तंबाखू नव्हे, जीवन निवडा’, समाजाला तंबाखूच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी केवळ कायदा नव्हे तर जनजागृती आणि समाजाकडून सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे डॉ. उल्हास वाघ यांनी आज सांगितले. 31...

लाच स्वीकारणारे पोलीस आता कायमचे जाणार घरी

कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची...

महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण

रायगड : महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण केले. बालेकिल्ला आणि राणीवसा या ठिकाणी सुद्धा भेट दिली. या संवर्धनाच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे जो खडक किल्ला उभारताना वापरण्यात आला, तोच खडक आताही...

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य...

बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड, परळी येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते....

मुंबई : मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी भाषेची अनिवार्यता वगळली

मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असता केंद्र सरकार एक पाऊल मागे आलं आहे. केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामधून हिंदी...

८ जुनला दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार

मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात...

किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे....

मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्‍याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी ‍परिस्थितीत...